Emergency Fund: काय आहे इमरजन्सी फंड, किती असला पाहिजे हा फंड

मुंबई: समस्या कधीही सांगून येत नाही. यासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे. कोणती समस्या कधी येईल काही सांगू शकत नाही. याची तयारी तुम्ही इमरजन्सी फंड बनवून सुरू केली पाहिजे.


या फंडमुळे तुम्हाला कठीण काळात पैशांची गरज असल्यास ती भागवली जाऊ शकते. तुम्हाला त्यासाठी लोन घेण्याची अथवा कोणाकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही.


इमरजन्सी फंड हा महिन्याच्या खर्चाच्या आधारावर ठरतो. याची रक्कम महिन्याच्या खर्चाच्या ६ पटींनी अधिक असली पाहिजे.


तुमचा महिन्याचा खर्च ५० हजार रूपये आहे तर या फंडची रक्कम ३ लाख रूपये असली पाहिजे. इमरजन्सी फंडचे पैसे कधीही सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवू नका. याला लिक्विड फंडमध्ये ठेवल्याने जास्त व्याजही मिळेल.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी