मुंबई: समस्या कधीही सांगून येत नाही. यासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे. कोणती समस्या कधी येईल काही सांगू शकत नाही. याची तयारी तुम्ही इमरजन्सी फंड बनवून सुरू केली पाहिजे.
या फंडमुळे तुम्हाला कठीण काळात पैशांची गरज असल्यास ती भागवली जाऊ शकते. तुम्हाला त्यासाठी लोन घेण्याची अथवा कोणाकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही.
इमरजन्सी फंड हा महिन्याच्या खर्चाच्या आधारावर ठरतो. याची रक्कम महिन्याच्या खर्चाच्या ६ पटींनी अधिक असली पाहिजे.
तुमचा महिन्याचा खर्च ५० हजार रूपये आहे तर या फंडची रक्कम ३ लाख रूपये असली पाहिजे. इमरजन्सी फंडचे पैसे कधीही सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवू नका. याला लिक्विड फंडमध्ये ठेवल्याने जास्त व्याजही मिळेल.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…