Emergency Fund: काय आहे इमरजन्सी फंड, किती असला पाहिजे हा फंड

मुंबई: समस्या कधीही सांगून येत नाही. यासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे. कोणती समस्या कधी येईल काही सांगू शकत नाही. याची तयारी तुम्ही इमरजन्सी फंड बनवून सुरू केली पाहिजे.


या फंडमुळे तुम्हाला कठीण काळात पैशांची गरज असल्यास ती भागवली जाऊ शकते. तुम्हाला त्यासाठी लोन घेण्याची अथवा कोणाकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही.


इमरजन्सी फंड हा महिन्याच्या खर्चाच्या आधारावर ठरतो. याची रक्कम महिन्याच्या खर्चाच्या ६ पटींनी अधिक असली पाहिजे.


तुमचा महिन्याचा खर्च ५० हजार रूपये आहे तर या फंडची रक्कम ३ लाख रूपये असली पाहिजे. इमरजन्सी फंडचे पैसे कधीही सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवू नका. याला लिक्विड फंडमध्ये ठेवल्याने जास्त व्याजही मिळेल.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या