Emergency Fund: काय आहे इमरजन्सी फंड, किती असला पाहिजे हा फंड

मुंबई: समस्या कधीही सांगून येत नाही. यासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे. कोणती समस्या कधी येईल काही सांगू शकत नाही. याची तयारी तुम्ही इमरजन्सी फंड बनवून सुरू केली पाहिजे.


या फंडमुळे तुम्हाला कठीण काळात पैशांची गरज असल्यास ती भागवली जाऊ शकते. तुम्हाला त्यासाठी लोन घेण्याची अथवा कोणाकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही.


इमरजन्सी फंड हा महिन्याच्या खर्चाच्या आधारावर ठरतो. याची रक्कम महिन्याच्या खर्चाच्या ६ पटींनी अधिक असली पाहिजे.


तुमचा महिन्याचा खर्च ५० हजार रूपये आहे तर या फंडची रक्कम ३ लाख रूपये असली पाहिजे. इमरजन्सी फंडचे पैसे कधीही सेव्हिंग अकाऊंटमध्ये ठेवू नका. याला लिक्विड फंडमध्ये ठेवल्याने जास्त व्याजही मिळेल.

Comments
Add Comment

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि