IND vs SL: भारताविरूद्धच्या दुसऱ्या वनडेआधी श्रीलंकेला मोठा झटका

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ४ ऑगस्टला रविवारी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या आधी श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. खरंतर टीमचा स्टार ऑलराऊंडर वानिंदु हसरंगा मालिकेतील दोन्ही सामन्यातून बाहेर झाला आहेस. हसरंगा बाहेर झाल्याने श्रीलंकेसाठी ही समस्या ठरू शकते. हसरंगाच्या जागी जेफरी वांडरसेला संघात सामील करण्यात आले आहे.


हसरंगा दुखापतीमुळे वनडे मालिकेतील दोन सामन्यांतून बाहेर झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून हसरंगाच्या या दुखापतीबाबत अपडेट दिले. बोर्डाने लिहिले, वानिंदु हसरंगा वऩडे मालिकेतील बाकीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. कारण त्याला दुखापत झाली आहे. पहिल्या वनडेदरम्यान आपल्या १०व्या षटकातील शेवटचा बॉल फेकताना त्याला दुखापत जाणवली. यानंतर एमआरआय काढल्यानंतर ही दुखापत समोर आली.



पहिल्या वनडेत शानदार कामगिरी


हसरंगाने पहिल्या वनडेत बॉल आणि बॅट दोघांनी योगदान दिले. पहिल्यांदा बॅटिंग करताना त्याने ३५ बॉलमध्ये १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर बॉलिंग करताना १० षटकांत ३ विकेट मिळवल्या होत्या.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स