केवळ आनंदच नव्हे तर सुबत्ताही आणतात घरात पाळले जाणारे प्राणी

मुंबई: अनेकजण आपल्या घरात विविध प्राणी पाळतात. कोणाला कुत्रा पाळायला आवडतो तर कोणाला मांजर. कोणी आपल्या घरात पोपट पाळतात तर काहीजण गाय, म्हैस. आपल्या घरात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांसोबतही आपले नाते इतके गाढ होते की ते आपल्या घरातील एक सदस्यच होऊन जातात.


या प्राण्यांची आपल्या मुलाप्रमाणे प्रेमाने काळजी घेतली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्रात अशा काही प्राण्यांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांना घरात पाळल्यास सकारात्मक ऊर्जा येते. सोबतच हे प्राणी आपल्या घरात सुख-समृद्धी घेऊन येतात.



मासे


तुम्ही मासे पाळण्याच्या फायद्याबद्दल खूप ऐकले असेल तसेच अनेक घरांमध्ये पाहिलेही असेल. वास्तुशास्त्रात मासे पाळणे शुभ मानले गेले आहे. असे मानतात की मासे पाळल्याने घरात आर्थिक तंगी येत नाही तसेच नेहमी घरात भरभराट राहते.



पोपट


तुम्ही अनेक घरांमध्ये पोपट पाळलेला पाहिला असेल. वास्तुनुसार पोपट तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. अशा घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते. मात्र लक्षात ठेवा की पोपट पाळताना त्याची पूर्ण काळजी घ्या. तसेच तो नेहमी खुश राहील याकडे लक्ष द्या.



ससा


हा एक छोटासा जीव अतिशय कोमल असतो. ससा पाळणेही शुभ मानले गेले आहे. सोबतच म्हटले जाते की ससा पाळल्याने घरात शुभ गोष्टी होतात. यामुळे घराचे वातावरण चांगले राहते. सोबतच धन प्राप्तीचेही संकेतही मिळतात.

Comments
Add Comment

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.

BCCI : निवड समितीचा मोठा निर्णय! भारत अ संघात अचानक बदल; या ऑलराउंडरला मिळाली संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत A संघात मोठा बदल केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील ट्राय