केवळ आनंदच नव्हे तर सुबत्ताही आणतात घरात पाळले जाणारे प्राणी

मुंबई: अनेकजण आपल्या घरात विविध प्राणी पाळतात. कोणाला कुत्रा पाळायला आवडतो तर कोणाला मांजर. कोणी आपल्या घरात पोपट पाळतात तर काहीजण गाय, म्हैस. आपल्या घरात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांसोबतही आपले नाते इतके गाढ होते की ते आपल्या घरातील एक सदस्यच होऊन जातात.


या प्राण्यांची आपल्या मुलाप्रमाणे प्रेमाने काळजी घेतली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्रात अशा काही प्राण्यांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांना घरात पाळल्यास सकारात्मक ऊर्जा येते. सोबतच हे प्राणी आपल्या घरात सुख-समृद्धी घेऊन येतात.



मासे


तुम्ही मासे पाळण्याच्या फायद्याबद्दल खूप ऐकले असेल तसेच अनेक घरांमध्ये पाहिलेही असेल. वास्तुशास्त्रात मासे पाळणे शुभ मानले गेले आहे. असे मानतात की मासे पाळल्याने घरात आर्थिक तंगी येत नाही तसेच नेहमी घरात भरभराट राहते.



पोपट


तुम्ही अनेक घरांमध्ये पोपट पाळलेला पाहिला असेल. वास्तुनुसार पोपट तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. अशा घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते. मात्र लक्षात ठेवा की पोपट पाळताना त्याची पूर्ण काळजी घ्या. तसेच तो नेहमी खुश राहील याकडे लक्ष द्या.



ससा


हा एक छोटासा जीव अतिशय कोमल असतो. ससा पाळणेही शुभ मानले गेले आहे. सोबतच म्हटले जाते की ससा पाळल्याने घरात शुभ गोष्टी होतात. यामुळे घराचे वातावरण चांगले राहते. सोबतच धन प्राप्तीचेही संकेतही मिळतात.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या