भिवंडी महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान मोहीम.. आठशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

भिवंडी: भिवंडी महानगरपालिका प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली असून या स्वच्छता मोहिमेंतर्गत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कचेरी पाडा येथील मनपा शाळा अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या स्वच्छता मोहीम कार्यक्रमात शाळेतील 800 विद्यार्थी तसेच शिक्षक,महानगरपालिकेतील कर्मचारी यांनी सहभाग घेतला भिवंडी पूर्व आमदार रईस शेख,पालिका आयुक्त उपायुक्त नयना ससाणे मॅडम उपस्थित होते.


यावेळी परिसरामध्ये वृक्षरोपण करून शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करावे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा अशी विद्यार्थ्यांकडून जनजागृती परिसरामध्ये करण्यात आली

Comments
Add Comment

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून