Paris olympic 2024: महिलांची जोडी मिळवून देऊ शकते भारताला पदक

पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताला आतापर्यंत दोन पदके मिळाली आहेत. दोन्ही पदके ही नेमबाजीत मिळाली आहेत. भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करत आहेत. भारताला दोन्ही पदके जिंकून देण्यात महिला नेमबाज मनू भाकर हिचे महत्त्वाचे योगदान ठरले.


पहिले पदक मनूने १० मीटर एअर पिस्टोल एकेरीमध्ये जिंकले होते. त्यानंतर भारताला दुसरे पदर १० मीटर एअर पिस्टोल मिश्रमध्ये मिळवून दिले. यात मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांनी पदक जिंकले. दुसरे पदक ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी आले. आज पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एक पदक येऊ शकते.


पाचव्या दिवशी हे पदक नेमबाजीत मिळू शकते. महिलांची जोडी हे पदक भारताला मिळवून देऊ शकते. आज भारताला राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंह यांची जोडी पदक मिळवून देऊ शकते. जर दोघांच्या जोडीने नेमबाजीत महिला ट्रॅप फायनलसाठी क्वालिफाय केले तर पदक मिळण्याच्या आशा वाढतात.


याशिवाय इतर भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये अॅक्शनमध्ये दिसतील. जसे तिरंदाजी, बॅडमिंटन, रोईंग, बॉक्सिंग इत्यादींमध्ये पीव्ही सिंधू, लवलीना बोरगोहेन आणि लक्ष्य सेनसारखे अनेक स्टार्स मैदानावर उतरतील.

Comments
Add Comment

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन