Paris olympic 2024: महिलांची जोडी मिळवून देऊ शकते भारताला पदक

पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताला आतापर्यंत दोन पदके मिळाली आहेत. दोन्ही पदके ही नेमबाजीत मिळाली आहेत. भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करत आहेत. भारताला दोन्ही पदके जिंकून देण्यात महिला नेमबाज मनू भाकर हिचे महत्त्वाचे योगदान ठरले.


पहिले पदक मनूने १० मीटर एअर पिस्टोल एकेरीमध्ये जिंकले होते. त्यानंतर भारताला दुसरे पदर १० मीटर एअर पिस्टोल मिश्रमध्ये मिळवून दिले. यात मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांनी पदक जिंकले. दुसरे पदक ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी आले. आज पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एक पदक येऊ शकते.


पाचव्या दिवशी हे पदक नेमबाजीत मिळू शकते. महिलांची जोडी हे पदक भारताला मिळवून देऊ शकते. आज भारताला राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंह यांची जोडी पदक मिळवून देऊ शकते. जर दोघांच्या जोडीने नेमबाजीत महिला ट्रॅप फायनलसाठी क्वालिफाय केले तर पदक मिळण्याच्या आशा वाढतात.


याशिवाय इतर भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये अॅक्शनमध्ये दिसतील. जसे तिरंदाजी, बॅडमिंटन, रोईंग, बॉक्सिंग इत्यादींमध्ये पीव्ही सिंधू, लवलीना बोरगोहेन आणि लक्ष्य सेनसारखे अनेक स्टार्स मैदानावर उतरतील.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.