झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, हावडा-मुंबई मेलचे १८ डबे रूळावरून घसरले

  125

झारखंड: झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे मंडळाच्या बाराबम्बो रेल्वे स्टेशनजवळ हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला. रेल्वेचे १८ डबे रूळावरून घसरले. दरम्यान, या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत एआरएम, एडीआरएम आणि सीकेपीच्या टीम पोहोचल्या आहेत. जखमींना तातडीने रेस्क्यू केले जात आहे.

घटनेला दुजोरा देताना अधिकाऱ्याने सांगितले की १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस सकाळी पावणेचारच्या सुमारास चक्रधरपूर डिव्हीजनचे राजखरसवा वेस्ट आऊट आणि बाराबम्बो या दरम्यान चक्रधरपूरजवळ १८ डबे रूळावरून घसरल्याची सूचना मिळाली होती.

 



SER च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, मुंबई-हावडा मेलचे अनेक डब्बे बाराबम्बोच्या जवळ पटरीवर उतरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर बाराबम्बोमध्ये प्राथमिक उपचार दिले जात आहेत.
Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.