Ginger Tea: पावसाळ्यात प्या हा इम्युनिटी बूस्टर चहा, आजार होतील दूर

मुंबई: आल्याचा चहा हा इम्युनिटी बूस्टर मानला जातो. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहेत. जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांत हा चहा पित असाल तर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच आजारही तुमच्यापासून दूर पळतील.


पावसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो.यामुळे पोट, त्वचा तसेच गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढते. पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार सर्दी खोकल्याचाही त्रास होत असतो. घश्याचा त्रास तर अनेकांना सातत्याने होतो. मात्र रोगप्रतिकारक शक्ती तंदुरुस्त असेल तर हा त्रास होत नाही.


अशातच पावसाळ्याच्या दिवसांत आयुर्वेद इम्युनिटी बूस्टर आले आणि मुलेठीचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आले आणि मुलेठी हे इन्फेक्शन दूर करण्याचे काम करतात. यामुळे रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते. गळ्याची खवखव दूर करण्यासीठी आल्याचा वापर केला जातो.


आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात ज्यामुळे सर्दी तसेच फ्लूचा धोका टळतो. जिंजरॉलमध्ये एनाल्जेसिक, अँटी बॅक्टेरियल आणि इन्फेक्शनमुळे होणारा ताप दूर करण्याचे गुण असतात.


मुलेठीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि