Ginger Tea: पावसाळ्यात प्या हा इम्युनिटी बूस्टर चहा, आजार होतील दूर

  57

मुंबई: आल्याचा चहा हा इम्युनिटी बूस्टर मानला जातो. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहेत. जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांत हा चहा पित असाल तर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच आजारही तुमच्यापासून दूर पळतील.


पावसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो.यामुळे पोट, त्वचा तसेच गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढते. पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार सर्दी खोकल्याचाही त्रास होत असतो. घश्याचा त्रास तर अनेकांना सातत्याने होतो. मात्र रोगप्रतिकारक शक्ती तंदुरुस्त असेल तर हा त्रास होत नाही.


अशातच पावसाळ्याच्या दिवसांत आयुर्वेद इम्युनिटी बूस्टर आले आणि मुलेठीचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आले आणि मुलेठी हे इन्फेक्शन दूर करण्याचे काम करतात. यामुळे रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते. गळ्याची खवखव दूर करण्यासीठी आल्याचा वापर केला जातो.


आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात ज्यामुळे सर्दी तसेच फ्लूचा धोका टळतो. जिंजरॉलमध्ये एनाल्जेसिक, अँटी बॅक्टेरियल आणि इन्फेक्शनमुळे होणारा ताप दूर करण्याचे गुण असतात.


मुलेठीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी