Ginger Tea: पावसाळ्यात प्या हा इम्युनिटी बूस्टर चहा, आजार होतील दूर

मुंबई: आल्याचा चहा हा इम्युनिटी बूस्टर मानला जातो. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहेत. जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांत हा चहा पित असाल तर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच आजारही तुमच्यापासून दूर पळतील.


पावसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो.यामुळे पोट, त्वचा तसेच गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढते. पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार सर्दी खोकल्याचाही त्रास होत असतो. घश्याचा त्रास तर अनेकांना सातत्याने होतो. मात्र रोगप्रतिकारक शक्ती तंदुरुस्त असेल तर हा त्रास होत नाही.


अशातच पावसाळ्याच्या दिवसांत आयुर्वेद इम्युनिटी बूस्टर आले आणि मुलेठीचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आले आणि मुलेठी हे इन्फेक्शन दूर करण्याचे काम करतात. यामुळे रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते. गळ्याची खवखव दूर करण्यासीठी आल्याचा वापर केला जातो.


आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात ज्यामुळे सर्दी तसेच फ्लूचा धोका टळतो. जिंजरॉलमध्ये एनाल्जेसिक, अँटी बॅक्टेरियल आणि इन्फेक्शनमुळे होणारा ताप दूर करण्याचे गुण असतात.


मुलेठीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

Comments
Add Comment

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे