IMDचा रेड अलर्ट, घरात राहण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबई: मुंबईचे हवामान पाहता पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले की हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच मुंबईकरांसाठी आवाहन आहे की गरज असेल तर घराबाहेर पडा. नाहीतर घरातच राहा. तसेच कोणत्याही प्रकारच्या आपातकालीन मदतीसाठी १०० अथवा १०२ डायल करून संपर्क करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.



मुंबई आणि ठाणेमधील सर्व शाळा बंद


 


मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पीटीआयच्या माहितीनुसार या दरम्यान अधेरीच्या मालपा डोंगरी क्षेत्रात सर्वाधिक १५७ मिमी पावसाची नोंद झाली.


हवामान विभागाने पुढील २४ तासांत सकाळी आठ वाजल्यापासून शहर तसेच उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.