Health: गोड खाण्याची योग्य वेळ काय असते? घ्या जाणून

मुंबई: बऱ्याच लोकांना गोड पदार्थ खायला फार आवडते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ काय आहे? चुकीच्या वेळेस गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरास नुकसान होते. अनेक जण सकाळी उठताच गोड खातात तर काहीजण रात्री झोपण्याआधी गोड पदार्थ खातात. जाणून घेऊया गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?



सकाळच्या वेळेस गोड खाल्ले पाहिजे का?


सकाळचा नाश्ता हा दिवसातील महत्त्वाचे अन्न असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की सकाळच्या वेळेस गोड खाल्ल्याने संपूर्ण दिवस खराब होतो. खरंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते. यामुळे थकवा, चिडचिड तसेच पोटातील त्रास वाढतो. गोड खाल्ल्याने प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्ससारख्या पोषकतत्वांची कमतरता जाणवते.



गोड खाण्याची योग्य वेळ काय?


मिठाई खाण्याची योग्य वेळ दुपारी जेवणानंतर असते. कारण संपूर्ण दिवसात शरीराच्या कॅलरीज आरामात बर्न होतात. दुपारी जेवणानंतर तुम्ही गोड खाऊ शकता. मात्र सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेस गोड खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Comments
Add Comment

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष