उत्तराखंडपासून ते महाराष्ट्रपर्यंत या राज्यांमध्ये दमदार पाऊस


मुंबई: भारतात सर्वत्र जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. उत्तराखंडपासून ते महाराष्ट्रापर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर काही राज्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज म्हणजेच २१ जुलैला कर्नाटक, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.





भारतीय हवामान विभागाकडून देशातील ५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात आणि गोवा येथे काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.





तसेच देशात मध्य आणि पश्चिमेकडील राज्यामध्येही जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.





राज्यात दमदार





राज्यातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे.


Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च