गुरूपोर्णिमेला चुकूनही करू नका या ५ चुका








मुंबई: आषाढ महिन्याच्या पोर्णिमेला गुरू पोर्णिमेचा सण साजरा केला जातो. या वर्षी गुरू पोर्णिमेचा सण २१ जुलैला साजरा केला जात आहे. गुरू पोर्णिमेचा सण महाकाव्य महाभारताची रचना करणारे महर्षि देवव्यास यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी गुरूंसोबत गुरूचीही पूजा केली जाते.





ज्योतिषतज्ञांनुसार जे लोक गुरू पोर्णिमेच्या दिवशी चुका करतात त्यांना जीवनात कधीच यश मिळत नाही.





गुरूंच्या वाणीचा प्रत्येक शब्द तुमच्या संपत्तीवर भारी आहे. यामुळे गुरूच्या समोर कधीही आपल्या संपत्तीचा गर्व करू नये.





शास्त्रानुसार गुरूचा दर्जा हा देवापेक्षाही अधिक असतो. यामुळे गुरूच्या आसनावर कधीही बसू नये. गुरूचा अपमान म्हणजे ईश्वराचा अपमान असतो.





गुरूंच्या जवळ बसलेले असताना त्यांच्याकडे पाठ अथवा पाय करून बसू नये. यामुळे त्यांचा अपमान होतो.





गुरूंसमोर कधीही चुकीची आणि अभद्र भाषेचा प्रयोग करू नका. गुरूच्या मनाला ठेस पोहोचेल असे अपशब्द कधीही वापरू नका.





गुरूंबद्दल कधीही चुकीचे अथवा त्यांच्याबद्दल वाईट इतरांकडे बोलू नका. जर दुसरी व्यक्ती असे करत असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न करा.






Comments
Add Comment

New Navi Mumbai-Sindhudurg flight service : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; 'फ्लाय-९१' विमान कंपनी देणार सेवा MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची

UP Religious Conversion : ५ वर्षांपासून सुरू असलेला 'लव्ह ट्रॅप'! जिम ट्रेनर तरुणीच्या प्रेमात बिझनेसमनचा मुलगा अडकला; नाव-धर्म दोन्ही बदलले

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय