जर काही चूक-भूल झाल्यास माफ करा, अनंत-राधिकाच्या लग्नानंतर कोणाल्या म्हणाल्या नीता अंबानी?

मुंबई: भारताचे प्रसिद्ध बिझनेसमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या छोट्या मुलाचे अनंत अंबानीचे लग्न राधिका मर्चंट हिच्याशी १२ जुलैला संपन्न झाले. आता अंबानी कुटुंबात लग्नानंतरचे कार्यक्रम सुरू आहेत. या दरम्यान, देश-परदेशातून प्रसिद्ध लोक या लग्नात उपस्थित होते.


या दरम्यान भारतासह संपूर्ण जगातील मीडियाची नजर या शाही कार्यक्रमावर होती. मीडियाने दिवसरात्र येथील लग्नाचे कार्यक्रम आणि तेथे येणाऱ्या पाहुण्यांना कव्हर केले. नीता अंबानी यांनी यासाठी मीडियाचे आभारही मानले. सोबतच सोमवारी होणाऱ्या रिसेप्शनसाठी आमंत्रितही केले.



रिसेप्शनमध्ये येण्याचे निमंत्रण


नीता अंबानी यांनी रविवारी रेड कार्पेटवर येत अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचे कव्हरेज करण्यासाठी मीडियाचे आभार मानले. ते म्हणाले लग्नादरम्यान आमच्याकडून काही चूक-भूल झाल्यास माफ करा.तसेच नीता अंबानी यांनी मीडियाला हे ही सांगितले की तुम्ही सगळे सोमवारी होणाऱ्या रिसेप्शनसाठी निमंत्रित आहात.



मुकेश अंबानी झाले भावूक


दुसरीकडे सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लग्नानंतर राधिका मर्चंट यांच्या विदाईचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यात अनंत अंबानीचे वडील मुकेश अंबानी खूप भावूक दिसत आहेत. सोबतच त्यांच्या डोळ्यातही अश्रू दिसत आहेत.

Comments
Add Comment

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही: राणी मुखर्जी

एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा