Vegetable Prices: लवकरच कमी होणार टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर

  90

मुंबई: टोमॅटो, कांदा तसेच बटाट्याच्या किंमती सध्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रचंड उकाडा आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे या भाज्यांचे दर चांगलेच वाढले होते. आता सरकारने आशा व्यक्त केली आहे की या स्थितीत सुधारणा होऊ शकते. तसेच लवकरच या किंमती कमी होऊ शकतात.


दक्षिण भारतातील राज्यांमधून होणारा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. अशातच टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.



पुरवठा कमी झाल्याने दर वाढले


सरकारी आकड्यांनुसार, दिल्लीत टोमॅटोचे रिटेल दर ७५ रूपये प्रति किलो, मुंबईत ८३ रूपये प्रति किलो आणि कोलकातामध्ये ८० रूपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. टोमॅटोच्या किंमती पुरवठ्यामुळे वाढत आहेत. सरकारचे म्हणणे आहे की दिल्ली आण अनेक शहरांमध्ये टोमॅटो, कांदा तसेच बटाट्याच्या किंमती वाढत आहेत.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या बटाटा २८३ लाख टन स्टोर्समध्ये आहे. गेल्या वर्षीत्या तुलनेत कमी उत्पादनानंतरही यामुळे अंतर्गत मागणी पूर्ण केली जाऊ शकते.
Comments
Add Comment

Eknath Shinde : शिंदेंची दौड पुन्हा दिल्लीत! शाह-मोदी भेटीत शिवसेनेच्या नाराजीचा हिशेब?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Amit Shah: अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला! भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे

DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला हेरगिरी प्रकरणात अटक

नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या