Crime : पालघरच्या ग्रामीण भागात हत्याच्या घटनांमध्ये वाढ

  146

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था पार ढासळली आहे. दिवसागणिक हत्या, लूटमार व अपहरण, अशा घटना सतत वाढत आहेत. सोमवारी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. ही महिला वेडसर होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


दुसरी घटना डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नवरा बायकोच्या किरकोळ वादातून एका महिलेने आपल्या साडेचार महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. नवरा तिला फिरायला घेऊन जात नाही, यावरून या नवरा बायकोमध्ये खटके उडत असत.


काल तिचा नवरा मित्रांसोबत पुन्हा फिरायला गेल्यामुळे तिचा संताप अनावर झाला व तिच्याकडून ही आततायी घटना घडली. या दोन्ही प्रकरणी मनोर व कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.