७ राज्यांतील १३ विधानसभेच्या जागांवर आज पोटनिवडणूक, NDA की INDIA कोणाचे पारडे होणार जड?

नवी दिल्ली: देशभरात ७ राज्यांतील रिकाम्या असलेल्या १३ विधानसभेच्या जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी मतदान सुरू होत आहे. याचे निकाल १३ जुलैला येतील. लोकसभा निवडणुकीत इंडिया गठबंधनाच्या चांगल्या कामगिरीनंतर सत्ताधारी एनडीए पक्षाला चांगली टक्कर मिळू शकते.



कोणत्या राज्यांत किती जागांवर पोटनिवडणूक?


बिहारच्या रूपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, रानाघाट दक्षिण, बगदा, मणिकताला, तामिळनाडूच्या विक्रावंदी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पंजाबमधील जालंध वेस्ट, हिमाचलमधील देहरा, हमीरपूर, नालागढ येथील जागांवर १० जुलैला मतदान होत आहे. हा जागा लोकसभा निवडणूक अथवा तेथील आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत.


तर यूपीमधील करहल, कटेहरी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फुलपूक, मझवा आणि सीसामऊ येथील जागांवर पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशात ९ आमदार खासदार बनले आहेत आणि तर समाजवादी पक्षाचे एक आमदार इरफान सोलंकी यांचे सदस्यत्व गेले यामुळे कानपूरच्या सीसामऊ विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.

Comments
Add Comment

Budget 2026 : करदात्यांना मोठा दिलासा! अपघात विम्याची रक्कम आता पूर्णपणे 'टॅक्स फ्री'; अर्थमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.

Budget 2026 : करदात्यांना मोठा दिलासा! अपघात विम्याची रक्कम आता पूर्णपणे 'टॅक्स फ्री'; अर्थमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.

Budget 2026 : देशातील प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाणार 'गर्ल्स हॉस्टेल', ७ नवीन 'हाय-स्पीड कॉरिडॉर; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.

Budget 2026 : निर्मला सीतारामन यांनी रचला इतिहास! सलग नवव्यांदा बजेट सादर करत मोडीत काढला 'हा' विक्रम

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण देशाचे लक्ष संसदेकडे लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला

Nirmala Sitharaman : ऐतिहासिक बजेटला कांजीवरमचा थाट! अर्थसंकल्पाआधीच निर्मला सीतारमण यांच्या साडीची पडली भुरळ...

नवी दिल्ली : आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपला सलग नवा

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे