नवी दिल्ली: देशभरात ७ राज्यांतील रिकाम्या असलेल्या १३ विधानसभेच्या जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी मतदान सुरू होत आहे. याचे निकाल १३ जुलैला येतील. लोकसभा निवडणुकीत इंडिया गठबंधनाच्या चांगल्या कामगिरीनंतर सत्ताधारी एनडीए पक्षाला चांगली टक्कर मिळू शकते.
बिहारच्या रूपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, रानाघाट दक्षिण, बगदा, मणिकताला, तामिळनाडूच्या विक्रावंदी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पंजाबमधील जालंध वेस्ट, हिमाचलमधील देहरा, हमीरपूर, नालागढ येथील जागांवर १० जुलैला मतदान होत आहे. हा जागा लोकसभा निवडणूक अथवा तेथील आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत.
तर यूपीमधील करहल, कटेहरी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फुलपूक, मझवा आणि सीसामऊ येथील जागांवर पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशात ९ आमदार खासदार बनले आहेत आणि तर समाजवादी पक्षाचे एक आमदार इरफान सोलंकी यांचे सदस्यत्व गेले यामुळे कानपूरच्या सीसामऊ विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…