रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात चिया सीड्स मिसळून प्या, शरीरात दिसतील हे बदल

  210

मुंबई: मॉडर्न लाईफस्टाईलमुळे एकीकडे जिथे गोष्टी सोप्या झाल्या आहेत तर दुसरीकडे आपले खाणेपिणे आणि लाईफस्टाईल खराब झाली आहे. या लाईफस्टाईलमुळे स्वत:ला फिट ठेवणे अतिशय कठीण झाले आहे. आपले आरोग्य चांगले खाण्यासाठी आम्ही तुम्हाला एका खास ड्रिंकबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या डेली रूटीनमध्ये सामील करू शकता.



डिहायड्रेशनपासून होतो बचाव


हे ड्रिंक रिकाम्या पोटी प्यायल्यास खूप फायदा होतो. हे प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो.



या ड्रिंकमध्ये असतात अनेक पोषकतत्व


हे ड्रिंक यासाठी फायदेशीर आहे कारण यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमसह अनेक पोषकतत्वे असतात. जर तुम्ही सकाळच्या वेळेस कोमट पाणी पित असाल तर त्यात लिंबाचा रस आणि चिया सीड्स टाकून पिऊ शकता.



चिया सीड्स काय असतात?


खरंतर, चिया सीड्स छोटे काळे आणि सफेद रंगाचे असतात. या छोट्या बियांमध्ये क्वेरसेटिन नावाचे अंटीऑक्सिडंट असते. याच्या सेवनाने हृदयाच्या आजारासारख्या समस्यांशी लढण्यास मदत होते.यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. तसेच अनेक पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हाय बीपीचा धोका कमी होतो. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर