ठाणे : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेसाठी कोकण पदवीधर मतदारसंघात (Vidhan Parishad Election) अखेर भाजपाने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी २ फेरीतच ५८ हजार मते मिळवली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, मुंबई आणि नाशिक मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीतच निरंजन डावखरे यांना मोठे मताधिक्य मिळाले. दोन फेरीत ८४ हजारांची मतमोजणी झाली. यापैकी ५८ हजार मते निरंजन डावखरे यांना मिळाली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर यांना १९ हजार मते मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…