Vidhan Paridhad Election : विधानपरिषदेसाठी भाजपच्या 'या' १० जणांना मिळणार संधी

केंद्राकडे पाठवलेल्या यादीत कोणाच्या नावांचा समावेश?


मुंबई : लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी संपल्यानंतर लगेच सर्व राजकीय पक्ष (Political Parties) विधानपरिषद निवडणुकांच्या (Vidhan Paridhad Election) तयारीला लागले. जुलै महिन्यात ११ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. लोकसभेत काहीसा फटका बसल्यामुळे विधानपरिषदेत महायुती नेमकी कोणाला संधी देणार आणि कसा डाव साधणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत असलेली १० जणांची नावंही समोर आली आहेत.


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी 'या' नावांचा केंद्राकडे प्रस्ताव
पंकजा मुंडे
अमित गोरखे
परिणय फुके
सुधाकर कोहळे
योगेश टिळेकर
निलय नाईक
हर्षवर्धन पाटील
रावसाहेब दानवे
चित्रा वाघ
माधवी नाईक

Comments
Add Comment

BMC News : प्रसुतीगृहांमध्ये माता व बाल रुग्णालयाच्या धर्तीवर वैद्यकीय उपचार, महापालिका सभागृहात ठराव

पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे प्रशासनाचे निर्देश मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व

Bus Accidents Mumbai : मानखुर्दमधील बेस्ट बस दुघर्टनेची चौकशी करा, महापौरांनी दिले आदेश

सात महिन्यात बेस्ट बसच्या १० अपघातात १० जणांचे मृत्यू मुंबई : मानखुर्द येथील झालेल्या बेस्ट बस अपघातात (BEST Bus Accident)

Birth Certificate : जन्म दाखल्याच्या प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेचे नियमित होणार लेखापरिक्षण

जन्म दाखले वितरीत करण्याची प्रक्रिया त्वरीत सुरु करण्याची सभागृहाची मागणी प्रमाणपत्रातील नावातील बदलामुळे

BMC : महापालिका प्रशासनात आता तरुणाईचा थेट सहभाग

महापौर जेन नेक्स्ट सिविक फेलोजचा ठराव सभागृहात मंजूर मुंबई : मुंबईतील तरुणांना महानगरपालिकेच्या नागरी

Maharashtra Rain Update : सावधान! उद्या मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे-रायगडला ऑरेंज अलर्ट अलर्ट

- ६० किमी वेगाने वाहणार वारे मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले

BMC : मुंबईकरांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे BMC चे आवाहन

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, नागरिकांनी पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे बृहन्‍मुंबई