LPG Cylinder: किचनमध्ये गॅस लीक झाल्यास लगेचच करा हे काम

मुंबई: देशांतील कोट्यावधी घरांमध्ये आज एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. यामुळे महिलांचे आयुष्य अतिशय सोपे झाले आहे. एकीकडे गॅस सिलेंडर एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. मात्र दुसरीकडे निष्काळजीपणा केल्यास अनेकदा गॅस सिलेंडर जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा घरांमध्ये गॅस सिलेंडर लीकेज होतो. अशातच याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.



पेट्रोलियम तसेच प्राकृतिक गॅस मंत्रालयाने दिले आश्वासन


पेट्रोलियम तसेच प्राकृतिक गॅस मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबत माहिती देताना लोकांना सांगितले की गॅस लीकेजच्या स्थितीत काय केले पाहिजे. यासोबतच लोकांना मदतीसाठी एक एमर्जन्सी नंबर दिला आहे.



गॅस लीकेज असल्यास इमर्जन्सी सर्व्हिस नंबर १९०६वर करा कॉल


पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार जर तुमच्या घरात गॅस लीकेज होत असेल तर अशा स्थितीत घाबरू नका. स्वत:ला शांत ठेवा. यानंतर सगळ्यात आधी आपल्या गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करा. गॅस सिलेंडर बंद केल्यास गॅस गळती रोखली जाऊ शकते.


यानंतर गॅस गळती इमर्जन्सी सर्व्हिस नंबर १९०६वर कॉलर करा. मंत्रालयाच्या माहितीनुसार इमर्जन्सी नंबर १९०६ वर कॉल केल्यास दोन ते चार तासांच्या आत तुमचा त्रास दूर होऊ शकतो.

Comments
Add Comment

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका

ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

मुंबई : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

धारावीच्या कुंभारवाड्यातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणातून नवी संधी

पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मुंबई  : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांना मातीची

पुढील ४८ तासांमध्ये राज्यातील सात जिल्ह्यांत पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून, आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या चार ते पाच