आफ्रिका-अफगाणिस्तान सामना पावसाने रद्द झाला तर कोण जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) पहिला सेमीफायनल सामना २७ जूनला सकाळी ६ वाजता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जूनला रात्री ८ वाजता गयानामध्ये खेळवला जाईल.


अशातच सवाल हा आहे की जर या सेमीफायनलमध्ये पाऊस आला आणि खराब हवामानामुळे सामना रद्द झाला तर अखेर फायनलमध्ये कोण खेळेल?


अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी ४ तास १० मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ ठेवण्यात आला आहे. येथे कोणताही रिझर्व्ह डे नाही.


जर पावसामुळे सामना रद्द झाला तर सुपर ८मध्ये टॉपमधील संघ फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजेच सेमीफायनलचा कोणताही निकाल समोर आला नाही तर ग्रुप १मध्ये टॉपवर राहणारा भारत आणि ग्रुप २मध्ये टॉपवर राहणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये खेळतील.


पहिल्या सेमीफायनलमध्ये दिवसाच्या खेळाच्या शेवटी अतिरिक्त ६० मिनिटे आणि रिझर्व्ह डेला १९० मिनिटे असतील. तर रिझर्व्ह डेला खेळ तिथूनच सुरू होईल जिथे संपला होता.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख