IND vs AUS: टी-२० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय अर्शदीप सिंह, सांगतात हे आकडे

मुंबई: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी हरवले. या विजयानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला केवळ २० षटकांत ७ बाद १८१ धावा करता आल्या.


भारतासाठी रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली त्यानंतर अर्शदीप सिंहने गोलंदाजीत दम दाखवला. अर्शदीप सिंहने ४ षटकांत ३७ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना माघारी धाडले. या गोलंदाजाने डेविड वॉर्नरशिवाय टीम डेविड आणि मॅथ्यू वेड यांना बाद केले.


या टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंह अफगाणिस्तानच्या फलउल्लाह फारूखीसोबत टॉपवर पोहोचला आहे. या दोन गोलंदाजांच्या नावावर १५-१५ विकेट आहेत.यानंतर बांगलादेशता रिशाद हौसेन आहे. या खेळाडूच्या नावावर १४ सामन्यांत १३.८६च्या सरासरीने १५ विकेट आहे. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा आणि वेस्ट इंडिजच्या अल्जारी जोसेफने प्रत्येकी १३ विकेट घेतल्या आहेत. या पद्धतीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत अर्शदीपचे नाव घेतले जाते.

Comments
Add Comment

IND vs BAN : महिला ब्रिगेडची १००% जिंकण्याची संधी पाण्यात! विजयाच्या उंबरठ्यावर असताना पावसामुळे भारत-बांगलादेश सामना रद्द

नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना अखेर पावसामुळे

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट