IND vs AUS: टी-२० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय अर्शदीप सिंह, सांगतात हे आकडे

  143

मुंबई: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी हरवले. या विजयानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला केवळ २० षटकांत ७ बाद १८१ धावा करता आल्या.


भारतासाठी रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली त्यानंतर अर्शदीप सिंहने गोलंदाजीत दम दाखवला. अर्शदीप सिंहने ४ षटकांत ३७ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना माघारी धाडले. या गोलंदाजाने डेविड वॉर्नरशिवाय टीम डेविड आणि मॅथ्यू वेड यांना बाद केले.


या टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंह अफगाणिस्तानच्या फलउल्लाह फारूखीसोबत टॉपवर पोहोचला आहे. या दोन गोलंदाजांच्या नावावर १५-१५ विकेट आहेत.यानंतर बांगलादेशता रिशाद हौसेन आहे. या खेळाडूच्या नावावर १४ सामन्यांत १३.८६च्या सरासरीने १५ विकेट आहे. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा आणि वेस्ट इंडिजच्या अल्जारी जोसेफने प्रत्येकी १३ विकेट घेतल्या आहेत. या पद्धतीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत अर्शदीपचे नाव घेतले जाते.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे