Gold Price: १९६४मध्ये इतका होता सोन्याचा दर, आता ११३० पटींनी वाढले दर

मुंबई: सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. वर्ष १९६४पासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात कित्येक पटींनी वाढ झाली आहे.


जुन्या काळापासून सोन्यातील गुंतवणूक ही अतिशय शुभ मानली जाते. आजही सोन्याची क्रेझ काही कमी होत नाही आहे. मात्र वेळेनुसार सोन्याचे दरही गगनाला भिडले आहे.


आज भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने ७१,७४३ रूपयांवर पोहोचला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की एक वेळ अशी होती की जेव्हा देशात सोने १०० रूपयांपेक्षाही कमी होते.


१९६४ वर्षांपासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. मिळालेल्या डेटानुसार १९६४मध्ये भारतात सोन्याची किंमत ६३.२५ रूपये तोळे इतकी होती.


अशातच तेव्हापासून ते आतापर्यंत जर सोन्याच्या दरांची तुलना केली तर या किंमतीत मोठे अंतर दिसते.


सोन्याच्या दरात १९६४ नंतर आतापर्यंत तब्बल ११३० पटींनी वाढ झाली आहे. साधारणपणे सोन्यामध्ये गुंतवणुकीला संपूर्ण जगभरात पसंती दिली जाते. आता जगभरातील बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये उलथापालथ होते तेव्हा लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात.


१९७०मध्ये सोन्याचे दर १८४ रूपये, १९८०मध्ये १३३० रूपये, १९९०मध्ये ३२०० रूपये, २०००मध्ये ४,४००, २०१०मध्ये १८५००, २०२०मध्ये ४८,६७१ रूपये प्रती तोळा होते.

Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)