Accident news : सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर तीन वाहने एकमेकांवर आदळली!

विचित्र अपघातात दोन ठार तर दोन जखमी


अहमदनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची (Ahmednagar Accident) घटना समोर आली आहे. या ठिकाणी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासवर ही घटना घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर (Solapur-Pune-Kalyan Bypass) तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला बायपासवर ट्रेलर (Trailer) आणि ट्रकची (Truck) समोरासमोर धडक झाली. यानंतर अपघातग्रस्त ट्रेलरला एका कारने (Car) मागून धडक दिली.


या भीषण अपघातात ट्रेलर आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात (Ahmednagar Civil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे बायपास रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा मंजूर; मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती

- लव्ह जिहाद रोखण्यासाठी 'धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६'वर मंत्रिमंडळाची मोहर मुंबई : बहुप्रतिक्षित धर्मांतर

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष