Barshi Fire : सोलापूरात अग्नितांडव! फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

वटपौर्णिमेमुळे वाचले कामगारांचे प्राण; नेमके काय घडले?


बार्शी : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi Fire) तालुक्यातील घारी शिवारात एका फटाके कारखान्यात स्फोट झाला. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आज वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे कारखान्याला सुट्टी होती व कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. घटनास्थळी पांगरी पोलीस दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.


दरम्यान, दीड वर्षापूर्वीच पागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी शिवारात एका फटाके कारखान्यात स्फोट होऊन त्यात पाच महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच पुन्हा फटाके कारखान्यात स्फोट झाल्यामुळे सोलापूर जिल्हात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह