PM Modi: तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदा श्रीनगरमध्ये पोहोचले नरेंद्र मोदी

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा काश्मीरचा हा दौरा दहशतवाही हल्ल्यादरम्यान महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या काश्मीर दौऱ्यामुळे सुरक्षेची कडक व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.


पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये तरूणांचे सशक्तीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये बदल कार्यक्रमांना संबोधित केले. या दरम्यान ते म्हणाले, गेल्या काही दशकांपर्यंत भारताला अस्थिर सरकारे मिळाली आणि याच अस्थिरतेमुळे भारताला टेक ऑफ करायचे नव्हते जे करू शकलेले नाही. आज देश नवनवी उंची गाठत आहे. आता झालेल्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरने पुढे होत भाग घेतला. याच लोकशाहीच्या उत्सवात भाग घेणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी येथे आलो आहोत.



जम्मू-काश्मीरमध्ये कधी होणार विधानसभा निवडणूक?


पंतप्रधान मोदी म्हणाले, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा हे खोरे एक राज्याच्या रूपात आपले भविष्य ठरवेल. जम्मू-काश्मीरमध्ये आज खऱ्या अर्थाने भारतात संविधान लागू झाले आहे आणि सगळं काही होत आहे कारण सगळ्यांची विभागणी करणाऱ्या कलम ३७०ची भिंत आता गळून पडली आहे.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन