श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा काश्मीरचा हा दौरा दहशतवाही हल्ल्यादरम्यान महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या काश्मीर दौऱ्यामुळे सुरक्षेची कडक व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये तरूणांचे सशक्तीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये बदल कार्यक्रमांना संबोधित केले. या दरम्यान ते म्हणाले, गेल्या काही दशकांपर्यंत भारताला अस्थिर सरकारे मिळाली आणि याच अस्थिरतेमुळे भारताला टेक ऑफ करायचे नव्हते जे करू शकलेले नाही. आज देश नवनवी उंची गाठत आहे. आता झालेल्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरने पुढे होत भाग घेतला. याच लोकशाहीच्या उत्सवात भाग घेणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी येथे आलो आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा हे खोरे एक राज्याच्या रूपात आपले भविष्य ठरवेल. जम्मू-काश्मीरमध्ये आज खऱ्या अर्थाने भारतात संविधान लागू झाले आहे आणि सगळं काही होत आहे कारण सगळ्यांची विभागणी करणाऱ्या कलम ३७०ची भिंत आता गळून पडली आहे.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…