PM Modi: तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदा श्रीनगरमध्ये पोहोचले नरेंद्र मोदी

  53

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा काश्मीरचा हा दौरा दहशतवाही हल्ल्यादरम्यान महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या काश्मीर दौऱ्यामुळे सुरक्षेची कडक व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.


पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये तरूणांचे सशक्तीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये बदल कार्यक्रमांना संबोधित केले. या दरम्यान ते म्हणाले, गेल्या काही दशकांपर्यंत भारताला अस्थिर सरकारे मिळाली आणि याच अस्थिरतेमुळे भारताला टेक ऑफ करायचे नव्हते जे करू शकलेले नाही. आज देश नवनवी उंची गाठत आहे. आता झालेल्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरने पुढे होत भाग घेतला. याच लोकशाहीच्या उत्सवात भाग घेणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी येथे आलो आहोत.



जम्मू-काश्मीरमध्ये कधी होणार विधानसभा निवडणूक?


पंतप्रधान मोदी म्हणाले, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा हे खोरे एक राज्याच्या रूपात आपले भविष्य ठरवेल. जम्मू-काश्मीरमध्ये आज खऱ्या अर्थाने भारतात संविधान लागू झाले आहे आणि सगळं काही होत आहे कारण सगळ्यांची विभागणी करणाऱ्या कलम ३७०ची भिंत आता गळून पडली आहे.

Comments
Add Comment

ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब अमेरिकेवरच आदळला! भारताबरोबरच या २ देशांनीही दिला दणका

टॅरिफमुळे अमेरिकेच्या लढाऊ विमानांचा करार अडचणीत नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

Operation Sindoor मध्ये पाकिस्तानचे ५ लढाऊ विमाने पाडली IAF च्या विधानाने पाक बिथरला, म्हणाला "असे काहीच झाले नाही"

नवी दिल्ली: पाकड्याने आज पुन्हा एकदा जगासमोर स्वतःचे हसे करून घेतले आहे. झाले असे कि, पाकिस्तान आणि

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली: देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक स्वच्छ आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने एक

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली! रक्षाबंधनाच्या दिवशीच केली पत्नीसह दोन मुलींची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील करावल नगर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नी

'भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं पाडली'

बंगळुरू : ऑपरेशन सिंदूर कसे करायचे यासाठी मोदी सरकारने सैन्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते. सैन्याच्या सर्व