NEET UGC Exam: यूजीसी नीट परीक्षा रद्द, एनटीएने केली घोषणा

मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने बुधवारी १९ जूनला यूजीसी-नीटची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. शिक्षण मंत्रालयाने आपल्या विधानात म्हटले की परीक्षा प्रक्रियेच्या उच्चतम स्तरावरी पारदर्शकता आणि पवित्रता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की यूजीसी नीट परीक्षा रद्द केली जावी.


परीक्षा नव्याने आयोजित केली जाईल. याची माहिती पुढे दिली जाईल. सोबतच या प्रकरणाच्या खोल तपासासाठी हे प्रकरण केंद्रीय तपास ब्युरोला सोपवले जात आहे.



का रद्द केली नीटची परीक्षा


१९ जून २०२४ला युनिव्हर्सिटी ग्राँट्स कमिशनला परीक्षेबाबत गृह मंत्रालयाअंतर्गत भारतीय सायबर कोऑर्डिनेशन सेंटरमध्ये काही माहिती मिळाली. हे इनपुट प्राथमिकदृष्टया या दिशेला इशारा करतात की परीक्षेत काहीतरी गडबड आहे. दरम्यान, स्पष्टपणे पेपर लीक झाल्याचे बोलले गेले नाही मात्र नीटच्या परीक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आरोप केले जात होते.


यासाठी शिक्षण मंत्रालयाने यूजीसी नीट जून परीक्षा २०२४ रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने ही परीक्षा घेतली जाणार आहे.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान