या स्टार क्रिकेटरची पत्नी केक विकून कमावते कोट्यावधी रूपये

मुंबई: भारताचा क्रिकेटर शार्दूल ठाकूरची पत्नी मिताली पारूलकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. मिताली पारूलकरने बिझनेस केवळ सुरूच केला नाही तर त्याला हिटही बनवले.


शार्दूलची पत्नी मितालीला लहानपणापासूनच केक बनवण्याची खूप आवड आहे. तिने या आवडीचे रूपांतर बिझनेसमध्ये केले.


ऑल जॅझ बेकरी नावाने मितालीने ठाण्यामध्ये स्वत:ची बेकरी सुरू केली आहे. मिताली आणि शार्दूल हे शाळेपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत.


२०२३मध्ये शार्दूलने आपल्या लहानपणीच्या प्रेमाला पार्टनर बनवले होते. लक्झरी बेकरी बिझनेसने मितालीने २ ते ३ कोटी रूपयांची नेटवर्थ केली आहे. मिताली कॉमर्स स्टुडंट आहे. तिने बराच काळ नोकरी केल्यानंतर बिझनेस स्टार्ट केला.


बिझनेसवुमन असण्यासोबतच मिताली दिसायलाही खूप सुंदर आहे. ती नेहमी इन्स्टाग्रामवर आपले फोटो टाकत असते.

Comments
Add Comment

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Rohit Sharma : महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले; 'त्या' भावूक क्षणाचा फोटो होतोय व्हायरल!

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) अखेर आपला पहिला वनडे वर्ल्ड कप (First ODI World Cup) जिंकून इतिहास रचला आहे.

भारताच्या मुलींची कमाल, वर्ल्डकप जिंकून केली धमाल; फक्त १० मुद्यात वाचा टीम इंडियाच्या विजयाची गोष्ट

नवी मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक