Foods: कच्चे नव्हे हे पदार्थ खा उकडून, होतील बरेच फायदे

  58

मुंबई: असे म्हटले जाते जेवण उकडणे हे ते फ्राय करण्याच्या तुलनेत चांगले असते. तुम्हाला ऐकून हैराण वाटेल मात्र काही पदार्थ तसेच भाज्या फ्राय करण्यापेक्षा त्या उकडल्याने त्यातील पौष्टिक गुण टिकून राहतात आणि शरीरास मिळतात.



बटाटा


बटाटा फ्राय करण्याऐवजी सालीसकट तो उकडून खाल्ल्यास अधिक फायदे होतात. कारण असे केल्याने त्यातील व्हिटामिन सी आणि बी नष्ट होत नाही आणि कॅलरीजचेही प्रमाणही कमी होतात.



रताळे


रताळे उकडून खाल्ल्याने त्यातील बीटा कॅरोटिन सुरक्षित राहते. हे एक चांगले अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरात जाऊन व्हिटामिन एमध्ये रुपांतरित होते. हे डोळे, इम्युन फंक्शन आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे.



अंडी


अंडी उकडून खाल्ल्याने त्यातील प्रोटीन पचायला सोपे जाते. अनेकजण कच्चे अंडे अथवा फ्राय करून खातात मात्र ते उकडून खाणे चांगले असते.



गाजर


अनेक रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की गाजर उकडल्याने त्यातील सेल वॉल तुटून जातात यामुळे शरीरातील बीटा कॅरोटीन शोषून घेणे सोपे जाते.


Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर