मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेची भांडी ठेवणे शुभ मानले गेले आहे. पितळ अनेक गोष्टीत लाभ देतात. पितळ हा धातू लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. पितळेची भांडी घरात असल्यास लक्ष्मी मातेची कृपा राहते.
लक्ष्मी मातेच्या कृपेने घरात भरभराट होते. आर्थिक समस्या दूर होतात. दरम्यान, घरात पितळेची भांडी ठेवल्याने एक चूक आपल्याला त्रासदायक ठरू शकते.
वास्तुशास्त्रानुसार पितळेची भांडी कधीही बंद अथवा अंधाऱ्या ठिकाणी ठेवू नयेत. जर ही चूक कोणाकडून होत असेल तर त्याच्या जीवनात समस्या येऊ शकतात.
पितळेची भांडी अंधाऱ्या खोलीत ठेवल्याने शनी दोष सुरू होऊ शकतो. या कारणामुळे संकटे चारही बाजूंनी घेरू लागतात.
शनी दोष सुरू झाल्याने घरात आर्थिक समस्या वाढू लागतात. कुटुंबात शांतता राहत नाही. यासोबतच घरात नकारात्मक उर्जेचा वास राहतो आणि सकारात्मक उर्जा बाहेर निघून जाते.
देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…
मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८…
कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी ठाणे : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचे लक्ष…
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे…
पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं... कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने…
नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम (Upendra Dwivedi) आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले…