Sim card: एका फोनमध्ये दोन सिम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी...

मुंबई: एका स्मार्टफोनमध्ये जर तुम्ही दोन सिम(sim card) वापरत असाल तर मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. खरंतर, सरकार एका फोनमध्ये दोन सिम चालवल्यास दंड करण्याचा निर्णय घेत आहे. एका रिपोर्टनुसार दूरसंचार नियामकने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की नंबरांचा दुरूपयोग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.


नियामकनुसार असे अनेक युजर्स आहेत ज्यांनी आपल्या फोनमध्ये दोन सिम कार्ड ठेवले आहेत मात्र एकाचाच वापर करत आहे. नियामकाच्या म्हणण्यानुसार मोबाईल नंबर ही सरकारची संपत्ती आहे. याला एका मर्यादेपर्यंत दिले जाते. सरकार सिम कार्डच्या बदल्यास शुल्क वसूल करू शकते.



हे सिम कार्ड्स बंद करण्याच्या तयारीत


Traiच्या आकड्यानुसार मोबाईल ऑपरेटर आपला युजरबेस गमावू नये यासाठी जे सिम कार्ड वापरात नाहीत ते बंद करण्याच्या तयारीत आहे. नियमांनुसार जर एखाद्या युजरने सिमकार्ड बराच काळ रिचार्ज केले नाही तर ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची सुविधा आहे.


अशातच traiकडून मोबाईल ऑपरेटरवर दंड ठोठावला जाऊ शकतो. आकड्यांनुसार सध्याच्या काळात २१९.१४ मिलियनहून अधिक मोबाईल नंबर्सना ब्लॅकलिस्ट करण्याच्या तयारीत आहे जे बराच काळ वापरले जात नाही आहेत.



या देशांमध्ये मोबाईल नंबरसाठी लागतात पैसे


ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलँड, युके, लिथुआनिया, ग्रीस, हाँगकाँग, बुल्गारिया, कुवैत, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, पोलंड, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क सारख्या देशांमध्ये टेलिकॉम कंपन्या चार्ज घेतात.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी