Health: सकाळी रिकाम्या पोटी प्या काळ्या मीठापासून बनवलेले हे खास ड्रिंक, या गंभीर आजारांपासून मिळेल सुटका

मुंबई: काळे मीठ हे प्रकृतीने अतिशय थंड असते. याला तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील केल्याने पोट आणि शरीर थंड राहते. इतकंच नव्हे तर अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. काळ्या मीठामध्ये लॅक्सेटेसिव्ह गुण असतात जे मेटाबॉलिक रेट वाढवण्याचे काम करतात.


इतकंच नव्हे तर शरीराचे बॉवेल मूव्हमेंटसाठी चांगले असते. याशिवाय याचे अनेक फायदे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.



काळ्या मीठाचे पाणी पिण्याचे फायदे


लिव्हर डिटॉक्स होते


कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून पाणी प्यायल्याने शरीरास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. याशिवाय लिव्हर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. या पाण्यामुळे लिव्हर सेल्समध्ये जमलेली घाण बाहेर निघण्यास मदत होते.



शरीर होते डिटॉक्स


कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर अथवा नसांमध्ये चिटकलेली सर्व घाण यामुळे फ्लश आऊट होते. ही फ्लश आऊट करण्यास महत्त्वाची भूमिका निभावतात.



स्किन आणि केसांसाठी चांगले


कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने स्किन आणि केसांसाठी चांगले असते. यामुळे स्किन अधिक ग्लोईंग बनते.

Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात