न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकपमधील बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला बोलावले. मात्र पाकिस्तानचा हा डाव यशस्वी ठरला.
पाकिस्तानने असा भेदक मारा केला की भारताचा डाव अवघ्या ११९ धावांवर आटोपला. भारताकडून विकेटकीपर ऋषभ पंतने ४२ धावा करत निकराचा लढा दिला. मात्र त्याला इतर फलंदाजांची अजिबात साथ मिळाली नाही. पंतपाठोपाठ अक्षरने २० धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने १२ धावा केल्या. भारताचे इतर फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत.
पाकिस्तानच्या नसीम शाहने आणि हरिस रौफने जबरदस्त गोलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांना एकामागोएक बाद केले. त्यांनी तीन विकेट घेतल्या. मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या. पाकिस्तानला विजयासाठी १२० धावा हव्या आहेत.
शाळेची दुरावस्था पाहून पालकांचा तीव्र संताप छत्रपती संभाजीनगर : सध्या अंगणवाडीतील (Anganvadi) लहान मुलांना दिल्या…
जरांगेंसाठी सरकारकडून झेड प्लस सुरक्षेची मागणी जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे नेते…
जाणून घ्या ठिकाण, किंमत व इतर माहिती मुंबई : मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असे…
वडील वाहून जातानाचा 'तो' दुर्दैवी क्षण मुलीनेच केला रेकॉर्ड पुणे : पावसाळी पर्यटनाचा (Monsoon trip)…
पुणे : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून पावसाने (Maharashtra Rain) राज्यभरात चांगलीच हजेरी लावली आहे.…
अर्ज भरण्याआधी पंकजा मुंडे सिद्धीविनायकाच्या चरणी भावूक मुंबई : लोकसभेत (Loksabha) पराभव पत्करावा लागलेल्या पंकजा…