Phone Hack : सावधान! 'या' युजर्सचा कधीही होईल फोन हॅक

सरकारने दिली धोक्याची घंटा


मुंबई : अ‍ॅण्ड्रॉइड (Android) फोन वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने अलीकडेच एक इशारा दिला आहे. स्मार्टफोन हॅकिंग आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अशातच अॅण्ड्रॉइड फोन युजर्ससाठी सरकारने दिली धोक्याची घंटा दिली आहे.


CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, Android OS मध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींमुळे, जर कोणत्याही हॅकरला तुमचा फोन हॅक (Phone Hack) करायचा असल्यास त्याच्यासाठी ते खूप सोपे होणार आहे. त्रुटींचा वापर करून हॅकर्स तुमच्या फोनमधून तुमची महत्त्वाची माहिती आणि डेटा काढू शकतात. या प्रकरणामध्ये Android 12, Android 12L, Android 13 आणि Android 14 चा समावेश आहे. त्यामुळे CERT-In ने युजर्सना लवकरात लवकर सिक्युरिटी पॅच अपडेट करण्यास सांगितले आहे.



असा करा तुमचा फोन अपडेट



  • सर्वात आधी तुमच्या फोनची Setting ओपन करा.

  • त्यात सॉफ्टवेअर अपडेट्स शोधा आणि ते उघडा.

  • यानंतर Check for Updates वर क्लिक करा.

  • जर 'Update available' म्हणजे अपडेट उपलब्ध असेल तर ते डाउनलोड करा.

  • अपडेट डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करा.

  • इन्स्टॉल केल्यानंतर फोन रीस्टार्ट करा.

  • यानंतर तुमचा फोन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल.

Comments
Add Comment

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट जेलची हवा! कठोर कायदा आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार

नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे किंवा ते गाताना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि