Salt: जगात कोणत्या देशात होते मीठाचे सर्वाधिक उत्पादन, पाहा भारताचा कितवा नंबर

मुंबई: मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मीठ घातल्याने अन्नाला खरी चव मिळते. अशातच तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वाधिक मीठाचे उत्पादन कोणत्या देशात होते.

मीठ आपल्या शरीरासाठी तसेच खाण्यासाठी गरजेचे आहे. याचा वापर जगभरातील प्रत्येक देशात होतोय. अशातच तुम्हाला हे माहीत आहे का की कोणत्या देशातच मीठाचे उत्पादन सर्वाधिक होते. तसेच भारत या उत्पादनात कितव्या स्थानावर आहे.

मीठाचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर चीनचे नाव येते. चीनमध्ये एका वर्षाला ५३ मिलियन टन मीठाचे उत्पादन केले जाते.

या यादीत दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचे नाव येते. अमेरिकेत दरवर्षी ४२ मिलियन टन मीठाचे उत्पादन होते.

तर आपल्या भारत देशाचा मीठाच्या उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात तर वर्षी ३० मिलियन टन मीठाचे उत्पादन होते.


या यादीत चौथ्या स्थानावर जर्मनीचे नाव आहे जे वर्षभरात १५ मिलियन टन मीठाचे उत्पादन करतात.

तर पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे नाव येते. ते दरवर्षी १४ मिलियन टन मीठाचे उत्पादन करतात.
Comments
Add Comment

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून