Salt: जगात कोणत्या देशात होते मीठाचे सर्वाधिक उत्पादन, पाहा भारताचा कितवा नंबर

मुंबई: मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मीठ घातल्याने अन्नाला खरी चव मिळते. अशातच तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वाधिक मीठाचे उत्पादन कोणत्या देशात होते.

मीठ आपल्या शरीरासाठी तसेच खाण्यासाठी गरजेचे आहे. याचा वापर जगभरातील प्रत्येक देशात होतोय. अशातच तुम्हाला हे माहीत आहे का की कोणत्या देशातच मीठाचे उत्पादन सर्वाधिक होते. तसेच भारत या उत्पादनात कितव्या स्थानावर आहे.

मीठाचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर चीनचे नाव येते. चीनमध्ये एका वर्षाला ५३ मिलियन टन मीठाचे उत्पादन केले जाते.

या यादीत दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचे नाव येते. अमेरिकेत दरवर्षी ४२ मिलियन टन मीठाचे उत्पादन होते.

तर आपल्या भारत देशाचा मीठाच्या उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात तर वर्षी ३० मिलियन टन मीठाचे उत्पादन होते.


या यादीत चौथ्या स्थानावर जर्मनीचे नाव आहे जे वर्षभरात १५ मिलियन टन मीठाचे उत्पादन करतात.

तर पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे नाव येते. ते दरवर्षी १४ मिलियन टन मीठाचे उत्पादन करतात.
Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली