Salt: जगात कोणत्या देशात होते मीठाचे सर्वाधिक उत्पादन, पाहा भारताचा कितवा नंबर

मुंबई: मीठाशिवाय अन्नाला चव येत नाही. मीठ घातल्याने अन्नाला खरी चव मिळते. अशातच तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वाधिक मीठाचे उत्पादन कोणत्या देशात होते.

मीठ आपल्या शरीरासाठी तसेच खाण्यासाठी गरजेचे आहे. याचा वापर जगभरातील प्रत्येक देशात होतोय. अशातच तुम्हाला हे माहीत आहे का की कोणत्या देशातच मीठाचे उत्पादन सर्वाधिक होते. तसेच भारत या उत्पादनात कितव्या स्थानावर आहे.

मीठाचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर चीनचे नाव येते. चीनमध्ये एका वर्षाला ५३ मिलियन टन मीठाचे उत्पादन केले जाते.

या यादीत दुसऱ्या स्थानावर अमेरिकेचे नाव येते. अमेरिकेत दरवर्षी ४२ मिलियन टन मीठाचे उत्पादन होते.

तर आपल्या भारत देशाचा मीठाच्या उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात तर वर्षी ३० मिलियन टन मीठाचे उत्पादन होते.


या यादीत चौथ्या स्थानावर जर्मनीचे नाव आहे जे वर्षभरात १५ मिलियन टन मीठाचे उत्पादन करतात.

तर पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे नाव येते. ते दरवर्षी १४ मिलियन टन मीठाचे उत्पादन करतात.
Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली