हॉटेलमधून उशी चोरायची जान्हवी कपूर, पालक म्हणायचे- चोर

  81

मुंबई: बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूरला एक वाईट सवय आहे. ती ज्या कोणत्या हॉटेलमध्ये जाते तेथून ती उशी आणते.


नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने या वाईट सवयीबद्दल सांगते. जान्हवीने सांगितले, जेव्हा मी प्रवास करते तेव्हा अनेकदा मी स्वत:ची उशी घेऊन फिरते. ते यासाठी ज्यामुळे मी आरामात फ्लाईटमध्ये झोपू शकेन. अनेकदा मी ते घेऊन जायला विसरले तर मी हॉटेलमधून उशी घेते. फार कमी वेळा असे होते की त्यासाठी परवानगी घेते.


नाहीतर मी अशीच उचलून आणते. लहानपणी मला आठवतंय की मी एका दुकानातून सामान घेऊन आले होते आणि आई-वडिलांना मी हे सांगितलं नव्हतं. मी पैसे न देता सामान आणले होते. जेव्हा नंतर माझ्या आई-वडिलांना हे समजले तेव्हा ते मला म्हणाले की मी अशी कोणत्याही दुकानातून सामान चोरी करू शकत नाही तेही पैसे न दिल्याशिवाय. ते मला चोर म्हणाले होते.


जान्हवी नुकतीच राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमात दिसली. ५ दिवसांत या सिनेमाने २० कोटीहून अधिक कमाई केली आहे. यासोबतच जान्हवी आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. शिखर पहाडियासोबत जान्हवी रिलेशनशिपमध्ये आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल