पुण्यात SSC JE परीक्षेदरम्यान केंद्रावर मोठा गोंधळ!

विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ


पुणे : पुण्यात दिवसेंदिवस नवनवीन घटना घडत असल्याचे उघडकीस येत आहे. अशातच विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या या पुण्यात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तारांबळ झाल्याची घटना घडली. SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांवर परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात हडपसरच्या सहयोग डिजिटल केंद्रावर हा प्रकार घडला आहे. SSC JEच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान कर्मचाऱ्यांनी वेळेआधीच गेट बंद करून घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. ट्रॅफिक आणि कामावर जाणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे विद्यार्थ्यांना केवळ १ ते २ मिनिटांचा उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हुजेरगिरी करत गेट बंद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विनवणी करुनही कर्मचाऱ्यांनी गेट उघडले नाही.


दरम्यान, कर्मचाऱ्यांनी वेळेआधीच परीक्षा केंद्रावरील गेट बंद केल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

२२ जूनला मतमोजणी; स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर मुंबई : गेल्या अनेक

NEET Paper Leak Case : NEET निकालात ‘१८० पैकी १८०’चा दावा; नांदेडच्या क्लासवर CBIचा छापा

नांदेड : NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्रातील नांदेड शहर पुन्हा

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात