PM Narendra Modi : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दीड लाख मतांनी विजय

वाराणसी : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच वाराणसीतून सुरुवातीला धक्कादायक मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर अखेरीस मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मिळवला आहे.मतमोजणीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १,५२,५१३ मतांनी काँग्रेस सपा युतीचे उमेदवार अजय राय यांना हरवले आहे.


वाराणसीतील ही जागा सर्वात चर्चित सीट आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा या ठिकाणाहून निवडून आले आहेत. काँग्रेस युतीचे अजय राय यांच्याशिवाय बसपाचे अतहर जमाल लारी मैदानात होते. त्याशिवाय वाराणसीतून ६ आणखी उमेदवार मैदानात होते.


२०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबरदस्त विजय मिळवला होता. २०१४च्या लोकसभआ निवडणुकीत अजय राय तिसऱ्या स्थानावर होते. तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल २०.३० टक्के मते मिळवत दुसऱ्या स्थानावर होते. पंतप्रधान मोदींनी तेव्हा ३.७० लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स