Price Hike : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! गृहपयोगी वस्तूंवर महागाईचा भडका

मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असून प्रत्येकाला मान्सूनची (Monsoon) आतुरता लागली आहे. काही दिवसात महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचे आगमन होणार आहे. मात्र नागरिकांना अजूनही उन्हाच्या कडाक्याला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पाणीटंचाईच्या (Water Shortage) समस्यांचा सामना करावा लागत असताना नागरिकांची चिंता वाढवणारी मोठी माहिती समोर येत आहे. सध्या बाजारात जीवनावश्यक गोष्टींचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात इनपुट खर्च वाढल्यामुळे इतर वस्तूंवरील खर्च वाढत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या तिमाहीत तांबे आणि ॲल्युमिनिअमच्या किंमती वाढल्या होत्या. परिणामी नागरिकांना लागणाऱ्या गृहपयोगी वस्तूंच्या दरातही ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होत आहे.



'या' गोष्टींचे वाढले दर


इनपुट खर्च वाढल्यामुळे तांदूळ, डाळ त्यासोबत पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. तसेच रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यासह अन्य इलेक्ट्रिक वस्तूंवरील किंमतींमध्ये २ ते ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. सतत महागाईचा भडका उडत असल्याने सर्वसामान्यांची चिंता आणखी वाढू लागली आहे.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई