Price Hike : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! गृहपयोगी वस्तूंवर महागाईचा भडका

  43

मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असून प्रत्येकाला मान्सूनची (Monsoon) आतुरता लागली आहे. काही दिवसात महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचे आगमन होणार आहे. मात्र नागरिकांना अजूनही उन्हाच्या कडाक्याला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पाणीटंचाईच्या (Water Shortage) समस्यांचा सामना करावा लागत असताना नागरिकांची चिंता वाढवणारी मोठी माहिती समोर येत आहे. सध्या बाजारात जीवनावश्यक गोष्टींचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात इनपुट खर्च वाढल्यामुळे इतर वस्तूंवरील खर्च वाढत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या तिमाहीत तांबे आणि ॲल्युमिनिअमच्या किंमती वाढल्या होत्या. परिणामी नागरिकांना लागणाऱ्या गृहपयोगी वस्तूंच्या दरातही ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होत आहे.



'या' गोष्टींचे वाढले दर


इनपुट खर्च वाढल्यामुळे तांदूळ, डाळ त्यासोबत पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. तसेच रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह यासह अन्य इलेक्ट्रिक वस्तूंवरील किंमतींमध्ये २ ते ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. सतत महागाईचा भडका उडत असल्याने सर्वसामान्यांची चिंता आणखी वाढू लागली आहे.

Comments
Add Comment

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक