गांधीनगर : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे जनतेची व राजकीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक फेरीगणिक नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच गांधीनगरमधून अमित शाह यांनी १ लाख ५५ हजार मतांनी आघाडी मिळवत मोठी झेप घेतली आहे.
वाराणसीमधून नरेंद्र मोदी सुरुवातीला ४ हजार मतांनी पिछाडीवर गेल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र त्यांनी देखील आता ९ हजार मतांनी आघाडी राखली आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्जल निकम हे ११ हजार मतांनी पुढे आहेत. तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या पिछाडीवर आहेत.
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…
वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…
परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…
DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…