वयाच्या चाळिशीनंतर आहारात करा या फूड्सचा समावेश, राहाल तरूण

  58

मुंबई: वयाची चाळिशी पार केल्यानंतर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ लागते. या वयानंतर म्हातारपणाला सुरूवात होते.चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. हाडे कमजोर होतात. मात्र काही पदार्थांच्या सेवनाने तुम्ही चाळिशीतही तुमचे वय रोखू शकता.



टोमॅटोचा करा डाएटमध्ये समावेश


टोमॅटोमध्ये अँटीएजिंग गुण असतात. यातील लायकोपिन नावाचे तत्व त्वचेला यंग आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात. टोमॅटोचे सेवन केल्याने शरीरातील कोलेजनेसची प्रोसेस रोखतात आणि यामुळे स्किनवर ग्लो येतो.



माशांचे सेवन गरजेचे


तुम्हाला जर दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर माशांचे सेवन करणे गरजेचे आहे. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. जे शरीराच्या पेशींना एकत्र राखण्यास मदत करतात. सोबतच यातील प्रोटीन स्किनची त्वचा सुधारतात.



नट्सचाही समावेश आवश्यक


नट्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते. जे शरीराच्या पेशी रिपेअर करण्याचे काम करते. यात व्हिटामिन्स आणि पोषकतत्वे आढळतात जी त्वचेला तरूण ठेवण्याचे काम करतात.



दह्यामुळे स्किन ग्लो


दह्यामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे फोड, पिपल्सचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे सुजेपासून सुटका मिळते. यामुळे पिंपल्स लवकर बरे होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर