सलमानच्या फार्म हाऊसबाहेर २४ वर्षीय मुलीचा धिंगाणा, पोलिसांनी केली अटक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानप्रती चाहत्यांच्या मनात अपार प्रेम आहे. सलमानच्या फिमेल फॉलोईंगची संख्याही प्रचंड आहे. अनेक मुली तर सलमानवर जीव ओवाळून टाकतात. मात्र याच प्रेमाखातर एक चाहतीने सलमानशी लग्न करण्यासाठी म्हणून पनवेल स्थित त्याच्या फार्म हाऊसच्या ठिकाणी चांगलाच धिंगाणा घातला. त्यानंतर या महिला चाहतीला पोलिसांनी अटक केली.


मुंबईच्या जवळील पनवेल नजीक सलमान खानचे शानदार फार्म हाऊस आहे. आपल्या फार्म हाऊसमध्ये सलमान अनेकदा वेळ घालवत असतो. येथे एका मुलीने चांगलाच गोंधळ घातला. तक्रारीनंतर पोलिसांनी या महिलेस अटक केली.



सलमानशी लग्न करण्याची मागणी करत घातला गोंधळ


अटक करण्यात आलेली ही मुलगी दिल्लीतील आहे. महिला सलमान खानची मोठी चाहती आहे आणि तिचे स्वप्न होते की सलमानशी लग्न करावे. याच इच्छेखातर ती सलमानच्या पनवेलस्थित फार्महाऊस बाहेर पोहोचली आणि तेथे तिने धिंगाणा घातला. स्थानिक लोकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला अटक केली.

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय