Vatpournima 2024 : वट पौर्णिमेच्या दिवशी करा हे ३ उपाय, वैवाहिक जीवन होईल आनंदी

मुंबई: या वर्षी वटपोर्णिमेचे व्रत २० जूनला येत आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. उपवास करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पुजा केली जाते. वडाच्या झाडाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. ज्या महिला या दिवशी वटसावित्रीचे व्रत करतात त्या काही उपाय करून आपले दाम्पत्य जीवन अधिक सुखी करू शकतात. यासोबतच त्यांच्या पतींचे आयुष्यही वाढू शकते.



करा हे सोपे उपाय


वटसावित्रीच्या दिवशी देव वृक्ष म्हटल्या जाणाऱ्या वडाच्या झाडाखाली बसून सत्यवान आणि सावित्रीची पुजा करा. वटवृक्षाला ७ अथवा ११ फेऱ्या घालून इतर सूत लपेटून ठेवा.


यानंतर वटवृक्षाला जल अर्पण करा. वट सावित्री व्रताची कथा ऐका. यानंतर यमाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करा. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या जेणेकरून तुमचा जीवनसाथी सुरक्षित आणि दीर्घायु राहो.


जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह सुरू असेल तर ते दूर करण्यासाठी आणि जीवन आनंदित बनवण्यासाठी वटसावित्री व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पुजा करा. या ठिकाणी तुपाचा दिवा लावा. नवऱ्यासोबत वडाच्या झाडाला ११ फेऱ्या घाला. लक्ष्मी नारायणाच्या आशिर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.


जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आणि कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. तर वटसावित्रीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पुजा करा. लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या ११ कवड्या चढवा.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेत अभियंत्यांसह विविध ३०० जागा…

नाशिक  : वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे मनुष्यबळ यांना तोंड देणाऱ्या नाशिक महापालिकेत स्थापत्य, यांत्रिकी,

मुंबई मेट्रोची तिकिटे मिळणार थेट ‘उबर ॲप’वरून

मुंबई : उबरने प्रथमच मुंबईमध्ये मेट्रो तिकिटिंग सुरू केली असून, आता मेट्रो लाईन १ (वर्सोवा-घाटकोपर)ची तिकिटे थेट

पीएसआय गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ

सातारा : फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस दलातून

द. आफ्रिकेविरुद्ध रोहित-विराट खेळणार नाही?

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका; १३ नोव्हेंबरपासून सुरू मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात

द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी 'शुभमन सेना' सज्ज; ऋषभ पंतचे पुनरागमन निश्चित

मुंबई : भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने दक्षिण

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार नेते शशांक राव यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन महापालिका व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी