Tips: या ३ गोष्टींसाठी बिनधास्त खर्च करा पैसा, घरात येईल सुख

  48

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी दान करण्याची सवय ही उत्तम असल्याचे म्हटले आहे. दान दिल्याने धन कमी होत नाही तर ते वाढत जाते.


आचार्य चाणक्य यांनी खासकरून अशा ३ गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्याच्यासाठी पैसा खर्च करणे चांगले असते. चाणक्य यांच्या मते या ठिकाणी पैसा खर्च करण्यास कंजुसी करू नये. यामुळे तुमच्या संपत्ती वाढ होते.


चाणक्य सांगतात जर माणूस धनवान असेल तर त्याला गरीबांवर पैसे खर्च केले पाहिजेत. आचार्य चाणक्य यांच्या मते जर पैसे खर्च करायचे असतील तर धर्म-कर्माच्या नावावर केले पाहिजेत. यात मागे हटू नयेत.


प्रत्येक व्यक्तीला मंदिरात अथवा एखाद्या धार्मिक स्थळी दान करताना हात मागे नाही घेतला पाहिजे. समाज आणि देश कल्याणासाठी तसेच सामाजिक कार्यासाठी दान केले पाहिजे.


या तीन ठिकाणी पैसे खर्च केल्याने धन कमी होत नाही तर वाढतच राहते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी