success Mantra: प्रत्येक कामात अडथळा आणतात असे लोक

  61

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात पुढे जायचे असते. जीवनाच्या वाटेवर आपल्याला असे लोक भेटतात जे आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. असे लोक आपली एकाग्रता भंग करण्याचे काम करतात. यामुळे काम उशिराने होते. अशा लोकांपासून दूर राहिलेलेच बरे. जीवनात पुढे जायचे असेल तर अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे.


सगळ्यात आधी अशा लोकांना ओळखा जे तुमच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत. जे लोक बडबड करतात, प्रत्येक कामात दखलअंदाजी देतात तसेच नकारात्मक टीका करतात.


जर तुम्हाला सातत्याने कोणी त्रास देत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा की त्यांची वागणूक तुम्हाला त्रासदायक ठरत आहे ते. शांत आणि विनम्र राहा.


जे लोक नेहमी दु:खी राहतात. त्यांच्यापासून दूर राहा. अशा लोकांना जीवनात ना स्वत:ला खुश राहता येत ना इतरांना खुश ठेवता येत.


मतलबी तसेच लालची लोकांपासून स्वत:ला जितके दूर ठेवता येईल तितके ठेवा. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. हे लोक नात्याचा वापर करतात.


ज्या व्यक्तीच्या मनात छळ-कपटाची भावना असेल अशा लोकांपासून दूर राहिलेले नेहमीच चांगले.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, अनेक कामगार बेपत्ता

डेहराडून : उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केलेय. राज्याच्या

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल