success Mantra: प्रत्येक कामात अडथळा आणतात असे लोक

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात पुढे जायचे असते. जीवनाच्या वाटेवर आपल्याला असे लोक भेटतात जे आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. असे लोक आपली एकाग्रता भंग करण्याचे काम करतात. यामुळे काम उशिराने होते. अशा लोकांपासून दूर राहिलेलेच बरे. जीवनात पुढे जायचे असेल तर अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे.


सगळ्यात आधी अशा लोकांना ओळखा जे तुमच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत. जे लोक बडबड करतात, प्रत्येक कामात दखलअंदाजी देतात तसेच नकारात्मक टीका करतात.


जर तुम्हाला सातत्याने कोणी त्रास देत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा की त्यांची वागणूक तुम्हाला त्रासदायक ठरत आहे ते. शांत आणि विनम्र राहा.


जे लोक नेहमी दु:खी राहतात. त्यांच्यापासून दूर राहा. अशा लोकांना जीवनात ना स्वत:ला खुश राहता येत ना इतरांना खुश ठेवता येत.


मतलबी तसेच लालची लोकांपासून स्वत:ला जितके दूर ठेवता येईल तितके ठेवा. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. हे लोक नात्याचा वापर करतात.


ज्या व्यक्तीच्या मनात छळ-कपटाची भावना असेल अशा लोकांपासून दूर राहिलेले नेहमीच चांगले.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या