IPL 2024: खिताब जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस, पाहा किती मिळणार रक्कम

मुंबई: आयपीएल २०२४चा फायनल सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. दोघांमध्ये ही लढत चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये होत आहे. या मैदानावर आयपीएलचा खिताब जिंकणारा संघ आज मालामाल होऊन घरी परतेल. ट्रॉफी आपल्या नावे करणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून तगडी रक्कम मिळणार आहे. जाणून घेऊया किती मिळेल बक्षिसाची रक्कम...



ट्रॉफीसोबत मिळणार कोट्यावधी रूपये


कोलकाता अथवा हैदारबादपैकी जो संघ खिताब जिंकेल त्याला चमचमत्या ट्रॉफीसह बक्षीस म्हणून २० कोटी रूपये दिले जाणार आहे. आयपीएलमधील विजेता संघाला मिळणारी रक्कम ही जगात खेळवल्या दजाणाऱ्या कोणत्याही टी-२० लीगपेक्षा अधिक असते. गेल्या हंगामात आयपीएल २०२३मध्येही बक्षीस म्हणून २० कोटी रूपये देण्यात आले होते.



रनरअप संघही होणार मालमाल


आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या संघासोबत फायनलमध्ये हरणाऱ्या रनरअप संघावरही पैशांचा पाऊस होणार आहे. खिताबी सामना गमावणाऱ्या संघाला १२.५ कोटी रूपये मिळतील.



तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघालाही मिळणार कोट्यावधी


आयपीएल स्पर्धेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांनाही बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांना ७-७ कोटी रूपये मिळतील.

Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या