IPL 2024: खिताब जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस, पाहा किती मिळणार रक्कम

मुंबई: आयपीएल २०२४चा फायनल सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. दोघांमध्ये ही लढत चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये होत आहे. या मैदानावर आयपीएलचा खिताब जिंकणारा संघ आज मालामाल होऊन घरी परतेल. ट्रॉफी आपल्या नावे करणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून तगडी रक्कम मिळणार आहे. जाणून घेऊया किती मिळेल बक्षिसाची रक्कम...



ट्रॉफीसोबत मिळणार कोट्यावधी रूपये


कोलकाता अथवा हैदारबादपैकी जो संघ खिताब जिंकेल त्याला चमचमत्या ट्रॉफीसह बक्षीस म्हणून २० कोटी रूपये दिले जाणार आहे. आयपीएलमधील विजेता संघाला मिळणारी रक्कम ही जगात खेळवल्या दजाणाऱ्या कोणत्याही टी-२० लीगपेक्षा अधिक असते. गेल्या हंगामात आयपीएल २०२३मध्येही बक्षीस म्हणून २० कोटी रूपये देण्यात आले होते.



रनरअप संघही होणार मालमाल


आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या संघासोबत फायनलमध्ये हरणाऱ्या रनरअप संघावरही पैशांचा पाऊस होणार आहे. खिताबी सामना गमावणाऱ्या संघाला १२.५ कोटी रूपये मिळतील.



तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघालाही मिळणार कोट्यावधी


आयपीएल स्पर्धेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांनाही बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांना ७-७ कोटी रूपये मिळतील.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या