Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत जरूर खा हे पदार्थ

  91

मुंबई: जसजसा उन्हाळा वाढत आहे तसतसे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज वाढत आहे. येथे काही पदार्थ सांगत आहोत जे उन्हाळ्याच्या दिवसांत खास खाल्ले पाहिजेत. खासकरून निसर्गाने आपल्याला आपल्याला असे काही पदार्थ दिलेत जे उन्हाळ्यात खाल्ले पाहिजेत.

दही


दही हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही दही कोणत्याही रूपात खाऊ शकता.

आवळा


आवळा हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यामुळे शरीर थंड राहते. तसेच प्रतिकारक्षमता वाढते.

पुदिना


पुदिन्याची प्रकृती थंड असते आणि उन्हाळ्यासाठी पुदिना चांगला. शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही आहारात पुदिन्याचा समावेश करू शकता. पुदिना डायजेशनमध्ये मदत करतो आणि पोटालाही शांत ठेवतो.

काकडी


काकडी थंड आणि हायड्रेटिंग असते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि खनिजे असतात. काकडीच्या सेवनाने उन्हामुळे शरीराची होणारी काहिली कमी होते.

कलिंगड


कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्कृष्ट फळ आहे. यात पाण्याचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीर हायड्रेट राखण्यास मदत होते. यात व्हिटामिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असते.

नारळपाणी


उन्हाळ्याच्या गरम दिवसांमध्ये जर शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर नारळपाणी उत्तम आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे