Jalgaon Crime : धक्कादायक! जुन्या वादातून तरुणावर वार; चारजण गजाआड

जळगावातील हादरवणारे कृत्य उघडकीस


जळगाव : जळगाव शहरातील कलिका माता मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका टोळीने हॉटेलमध्ये जेवणाऱ्या एका तरुणावर जोरदार हल्ला करत त्याची घृणास्पद हत्या केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, किशोर सोनवणे असे मृत तरुणाचे नाव असून तो जळगाव शहरातील एका भानू हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी आपल्या मित्रांसोबत जेवण करत होता. यावेळी हातात काठ्या घेऊन सात ते आठ तरुण हॉटेलमध्ये शिरले. काहीशा जुन्या वादातून त्यांनी किशोर सोनवणेवर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. मृत्यू होऊनही या टोळक्यांनी मारहाण सुरूच ठेवल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.


दरम्यान, याप्रकरणी आरोपी विरोधात शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात यश आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील